Saturday, November 26, 2011

श्लोक ९९

II श्रीराम समर्थ II



डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचे या श्लोकावरिल श्राव्य निरूपण


जय जय रघुवीर समर्थ !
जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी।
तयेमाजि आतां गतीं पूर्वजांसी॥
मुखे रामनामावळी नित्य काळीं।
जिवा हित सांगे सदा चंद्रमौळी॥९९॥

2 comments:

lochan kate said...

श्लोक ९९...
जगी धन्य वाराणसी पुण्य राशी |
तयेमाजि जातां गति पूर्वजांसी ||
मुखे राम नामावळी नित्य काळी |
जिवा हीत सांगे सदा चंद्र मौळी ||९९||
हिन्दी में......
संसार में है धन्य पुण्यस्थ काशी |
वहॉ जाने पर मिलती हैगति ऐसी ||
मुखी राम नामावलि नित्य होती |
जिससे भला होत ये कहते चंद्रमौली ||९९||
अर्थ.....
श्रीरामदासजी कहते है कि हे मानव मन ! संसार में काशी क्ष्व्त्र पुण्य कर्म के लिये धन्य व पवित्र स्थान है | वहॉ जाने पर पूर्वजों को सद् गति प्राप्त होती है , ऐसी मान्यता है | भगवान शंकर जी कहते है कि मैं तुम्हारे जीवन के लिये हित की बात बताता हू कि वाणी से नित्य रामनाम लेते रहो ,| इसी में तुम्हारा जीवन धन्य है |

suvarna lele said...

काशी क्षेत्र जगात पुण्यक्षेत्र समजले जाते .त्याचे कारण नाममहात्म्य ! भगवान शंकर काशीत भवानीसह नित्य रहातात एखादी व्यक्ती काशीत मृत्यू पावली तर भगवान शंकर मरणोन्मुख माणासाला मोक्ष मिळावा म्हणून श्रीरामांच्या नामाची जाणीव करून देतात .व त्या व्याक्तीला मुक्ती मिळते अशी दृढ निष्ठा लोकांच्या मनात आहे म्हणून काशी मुक्ती क्षेत्र समजले जाते .श्री समर्थ दासबोधात म्हणतात :
नामाचा महिमा जाणे शंकर | जना उपदेशी विश्वेश्वर | वाराणसी मुक्तीक्षेत्र | रामनामे करुनी || ४-३-१५ ||