tag:blogger.com,1999:blog-4738998531219570094.post8786229575364493998..comments2024-01-21T18:02:04.156+05:30Comments on समर्थ रामदास - साहित्य : श्लोक २०२Kalyan Swami http://www.blogger.com/profile/08821565452313740246noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-4738998531219570094.post-1148158204809182772014-01-06T17:33:33.630+05:302014-01-06T17:33:33.630+05:30हे मना तू स्वस्वरुपी लीन झालास .आत्मज्ञाना सारखी ग...हे मना तू स्वस्वरुपी लीन झालास .आत्मज्ञाना सारखी गूढ गोष्ट तुला समजली ..ही गूढ गोष्ट ,हे गुह्य तुला सांभाळून ठेवण्या साठी प्रयत्न करायला हवेत . ते म्हणजे तुला सतत सज्जन संगती धरायला हवी .आणि संत सज्जनांकडून श्रवण करायला हवे म्हणाजे तू स्वस्वरुपापासून दूर जाणार नाहीस .कारण मला आता ज्ञान झाले मग साधना कशासाठी करायची ? असा विचार येईल आणि देहबुद्धी पून्हा उफाळून वर येईल .ते होऊ नये म्हणून सज्जन संगती धर .त्यामुळे तू धन्य होशील .<br /><br /><br /><br /><br /><br />suvarna lelehttps://www.blogger.com/profile/11156252283324612159noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4738998531219570094.post-17864870732106811222013-12-18T22:02:05.276+05:302013-12-18T22:02:05.276+05:30श्लोक २०२ .......
मना गुज रे तुज हे प्राप्त झाले |...श्लोक २०२ .......<br />मना गुज रे तुज हे प्राप्त झाले |<br />परी अंतरी पाहिजे यत्न केले ||<br />सदा श्रवणे पविजे निश्चयासी |<br />धरी सज्जना संगती धन्य होसी ||२०२||<br />हिन्दी में .......<br />अरे गुह्य ये ज्ञान तुम्हे प्राप्त होता |<br />परंतर मन से प्रयत्न किया होता ||<br />सदा श्रवण करते ज्ञान निश्चय से |<br />सदा सज्जनो. के संग में होते ||२०२||<br />अर्थ.... श्री समर्थ रामदास स्वामी जी कहते है कि हे मानव मन ! अंत काल के समय यह गुह्य ज्ञान तुम्हे प्राप्त हो जाता यदि तुम इसे पाने के लिये अंतर मन से प्रयत्न कर पाते | अत: निष्ठा पूर्वक नामस्मरण की आवश्यक्ता है | अत: सदैव राम नाम करते रहने से एवं सुनते रहने से जीवन धन्य हो जाता है | साथ ही सदैव सज्जन लोगों की संगति में रहने से जीवन का मर्ग सुचारु रुप से चलता है |lochan katehttps://www.blogger.com/profile/16403239198792263722noreply@blogger.com